Sunday, 27 July 2025

दृष्टिकोन

कधी कधी काही गोष्टी सोडून दिलेल बरं असत,
अपेक्षा, आदर, सन्मान, भांडण, गैरसमज ह्या सगळ्या पलीकडे ही एक जीवन होत ते कुठे तरी हरवून गेलंय,
आपणं जेव्हा परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतो ते तितकंच गुंतत जात, नात्यात पारदर्शकता हवं असतो पण एखाद्या बद्दल आपल्या मनात एक दृष्टिकोन तयार झाला आणि कायमचा तो असाच असेल जर ही मनस्थिती असेल तर त्यावेळी आपण त्यांना काही करू शकत नाही,

कारण ज्या माणसाना समजूत नसती त्यांना समजूतपणा घालता येतो, पण जे आधीच समजुतदार असतो त्यांना कसं समजावा, कुठे तरी ऐकलं होतं डोळ्यावर जर काळा चष्मा घातला तर अख्खं जगच काळा दिसतो,
त्याप्रमाणे माणसांचं दृष्टिकोन जर सगळ्यांबद्दल एकच असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही, तिथे त्यामुळे कधी कधी गुंता जसाच्या तसा सोडून दिलेल बरं...

No comments:

Post a Comment